वंजारीनगरातील रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. या भागात पथदिवे नाहीत. अशात खराब रस्त्यामुळे अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करून पथदिवे बसविणे नितांत गरजेचे आहे. मात्र ही जबाबदारी स्वीकारणा कोण, असा प्रश्न आहे.- सुनील अंभईकर
खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jan 2020, 5:45 am