रिंगरोडवरील गायत्रीनगरातील रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अपूर्ण आहे. सध्या या भागातील रस्त्याच्या एका बाजूने दोन्हीकडील वाहतूक सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
वर्षभरापासून रस्त्याचे काम अर्धवट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jul 2019, 5:45 am