सुमारे दोन महिन्यांपासून प्रगती हॉल ते छत्रपती नगरपर्यंतच्या रस्त्याचे काम थांबले आहे. या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना चुकीच्या दिशेने (राँग साइड) जावे लागत आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा मुहूर्त केव्हा लागणार असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. रस्त्याचे काम अर्धवट असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.- प्रीतेश घोडे
रस्त्याचे काम अर्धवटच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2017, 5:37 am