गुलशननगर प्रभाग क्रमांक चारमधील रिकाम्या प्लॉटवर गेल्या काही दिवसांपासून पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरत आहे. शिवाय डासांचा प्रादूर्भावही वाढला आहे. हे पाणी येथुन काढणे गरजेचे झाले आहे. अन्यथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.- नीलेश राऊत
रिकाम्या प्लॉटवर साचले पाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2018, 5:33 am