निलकमल नगरातील रस्त्याचे काम अर्धवट आहे. या भागातील रस्त्यांवर गिट्टी आणून टाकण्यात आली आहे. परंतु रस्त्याचे काम काही पुढे सरकेनासे झाले आहे. नागरिक या मुद्द्यावर सातत्याने तक्रार करीत आहेत. त्यानंतरही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे.- शेखर दंताळे
रस्त्याचे बांधकाम अर्धवटच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2019, 5:47 am