शहरातील जलस्रोत दूषित करू नका असे आवाहन महापालिकेच्यावतीने सातत्याने करण्यात येते. परंतु या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत शहरांतील तलावांमध्ये निर्माल्य आणि टाकाऊ वस्तू फेकल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच तलाव प्रदूषित झाले आहेत. महापालिकेच्या मदतीला सामान्य नागरिकांनीही शहर आणि तलाव स्वच्छतेसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.- विलास ठोसर
निर्माल्याने तलाव पूर्णत: प्रदूषित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Nov 2019, 5:46 am