मनपाच्या कचऱ्यापेट्या चोरीलानागपूरला स्मार्ट सिटी बनविण्याचे प्रयत्न सुरू आहे. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकच्या कचरा कुंड्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी बहुतांश कचराकुंड्या चोरीला गेल्या आहेत. त्याकडे प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नाही. आता या चोरट्यांवर कोण आणि कोणती कारवाई करणार?- प्रमोद पोफळी
मनपाच्या कचऱ्यापेट्या चोरीला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2019, 5:40 am