शहरातील अनेक चौक धोकादायक ठरत आहेत. या चौकांमधील सिग्नल व्यवस्थित काम करीत नाहीत. अशात सिग्नलच्या खांबांवर अनधिकृत फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे सुरू असलेले सिग्नल्सही दिसेनासे झाले आहेत. न्यायालयाचे आदेश असतानाही महापालिका यासंदर्भात कारवाई करण्यास धजावत नाही.- विलास ठोसर
सिग्नलच्या खांबांवर लावले फलक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2020, 5:45 am