प्रतापनगरातील नवनिर्माण सोसायटीजवळ असलेल्या राधेमंगलम समोर असलेल्या मोकळ्या भूखंडावर पथदिव्यांचे खांब बेवारस अवस्थेत पडून आहेत. हे खांब येथुन उचलण्यातही येत नाहीत आणि त्यांचा वापरही करण्यात येत नाही. त्यामुळे आता हे खांब खराब होण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
पथदिव्यांचे खांब बेवारस पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Feb 2020, 5:45 am