दत्तवाडी परिसरातील लोकमान्य टिळक उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात गाजरगवत उगवले आहेत. त्यामुळे या भागात कीटकांचा उपद्रव वाढला आहे. डासांचा प्रादूर्भावही वाढला आहे. गाजरगवतामुळे सापही निघण्याचा धोका असतो. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र गाजरगवत काढण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही.- अरुण कराळे
गाजरगवत वाढल्याने कीटकांचा धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2018, 5:34 am