वैशालीनगर येथील मोक्षधामाची दुरवस्था झाली आहे. येथील छत पूर्णपणे तुटलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात दहनस्थळाजवळ अस्वच्छ पाणी साचते. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे.- श्रीकांत कारोडे
मोक्षधामातील छप्पर तुटलेले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jul 2019, 5:42 am