सोमवारीपेठ भागातील रघुजीनगर येथील रस्ता पूर्णपणे फुटलेला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातून येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नागरिकांनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.- प्रवीण मेंढी
रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Sep 2019, 5:46 am