शहरातील सार्वजनिक मालमत्ता व भींती फूकटबाज जाहिरातदारांमुळे विद्रूप होत आहेत. कुठे जाहिरातीची पत्रके चिटकवावी याचा कोणताही नियम नसल्याने सार्वजनिक मालमत्तेवर लोक पत्रके चिटकवून मोकळे होत आहेत. अशा जाहिरातबाजांविरूद्ध महापालिका आणि पोलिस यांनी संयुक्तपणे सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण कलमान्वये कारवाई करणे गरजेचे झाले आहे. - संगीता वाईकर
शहर होतेय विद्रूप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jul 2017, 5:33 am