अ‍ॅपशहर

ट्राफिक जाममुळे नुसता वैताग

Maharashtra Times 16 Mar 2017, 12:27 pm
काँग्रेसनगर परिसरात कधीही गेलो तरी ट्राफिक जामचा सामना करावा लागतो. अवैध पार्किंग यासाठी कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सततच्या ट्राफिक जाममुळे नागरिक वैतागले आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic issue
ट्राफिक जाममुळे नुसता वैताग



- प्रकाश वंजारी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज