म्हाळगी नगर चौकात रिंग रोड चे काम सुरु असल्या कारणाने , मानेवाडा ते दिघोरी एकतरफी वाहतूक सुरु आहे. पण हुडकेश्वर ते आशीर्वाद नगर दूतर्फी वाहतूक सुरु असताना देखील काही लोक divider च्या दुसऱ्या भागाने आपली गाडी ताकतात, खास करून ऑटो वाले आणि टैंकर वाले. आणि त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनास जागा राहत नाही आणि वाहतूक जाम होते. त्यांना हटकल्यास ते मुजोरी करतात. है सगळा प्रकार वाहतूक पोलीस असतांना सूद्धा होतो.स्वतःचे दोन मिनीट वाचविन्या साठी दुसऱ्याच्या वेळेचा खेळ खंडोबा का? आणि ही मनमानी कधि पर्यंत?
वाहतूक नियमाचि पायमल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jan 2019, 5:34 am