धरमपेठेतील बहुतांश मार्गावर बेशिस्त पार्किंगची समस्या आहे. वाहने कुठेही उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या समस्येकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील पार्किंगला शीस्त लावणे गरजेचे आहे.- श्रेयस झिंजर्डे
बेशिस्त पार्किंगने वाहतूक विस्कळीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jun 2019, 5:45 am