उदयनगरातील रिंगरोडवर मोकाट जनावरांचा संचार असतो. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. मोकाट जनावरांना कोंडवाडा विभागाने पकडणे गरजेचे आहे. परंतु एका भागातून जनावरे पकडायची आणि दुसरीकडे सोडायची, असा प्रकार शहरात सुरू आहे. त्यामुळे मोकाट जनावरांची समस्या कायम आहे.- अतुल तन्नीरवार
मोकाट जनावरांमुळे वाहतूक विस्कळीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Sep 2019, 5:46 am