कचऱ्याची उचल नियमितपणे होत नसल्याने जयप्रकाशनगर भागातील रस्त्यांवर कचरा पसरत चालला आहे. त्यामुळे या भागात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. महापालिकेचे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- अशोक डोंगरकर
रस्त्यावर पसरतोय कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Dec 2019, 5:46 am