बिनाकी परिसरातील नवी मंगळवारी जवळील सांडपाणी एका मोकळ्या भूखंडावर जमा होत आहे. येथे साचलेला कचरा आणि जलकुंभ यामुळे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा त्रास वाढला आहे. परिसरात स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.- प्रवीण वर्धने
दूषित पाण्यामुळे होतोय त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Sep 2017, 5:30 am