अभ्यंकर रोडवरील जलवाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून लिक आहे. त्यामुळे या जलवाहिनीतून पाण्याचा सतत अपव्यय सुरू असतो. महापालिका प्रशासन आणि ओसीडब्ल्यूचे या जलवाहिनीच्या गळतीकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. पाणी राष्ट्रीय संपत्ती आहे. अशात ते वाया जाणे योग्य नाही.- संजय डबली
जलवाहिनीच्या गळतीने अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2020, 5:33 am