शहरातून निघणारा कचरा आणि निर्माल्य सातत्याने शिरविण्यात येत असल्याने फुटाळा तलावातील जलस्रोत दूषित झाले आहेत. तलावाच्या अनेक भागांमधील पाण्याला दुर्गंध सुटला आहे. त्यामुळे या तलावात कचरा आणि निर्माल्य टाकण्यास प्रतिबंध करणे गरजेचे झाले आहे. याशिवाय तलावाची व्यापक स्वच्छता करणेही गरजेचे झाले आहे.- सुमित पातूरकर
कचऱ्यामुळे जलस्रोत दूषित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2018, 5:34 am