ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सच्या जवळ पाण्याचा वॉल्व फुटलेला आहे. त्यातून पाण्याचा अपव्यय होत आहे. मात्र या समस्येकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. नागपुरात यंदा कधी नव्हे तेवढी पाण्याची टंचाई यंदा जाणवत आहे. अशात पाण्याचा अपव्यय होणे पूर्णपणे चुकीचे आहे. याकडे गंभीरतेने बघणे गरजेचे आहे.- शैलजा चाहंदे
वॉल्व फुटल्याने पाण्याचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2019, 5:45 am