अ‍ॅपशहर

हक्काचे पाणी मिळणार कधी?

Maharashtra Times 28 Feb 2017, 11:26 am
बेसा, बेलतरोडी हा ग्रामीण भाग आता शहराला स्पर्श करू लागला आहे. तरीही या परिसरातील मूलभूत गरजा अद्याप पूर्ण होत नाहीत. त्यातील मुख्य समस्या आहे ती पाण्याची. पाणीपुरवठ्यासाठी येथे अद्यापही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. या परिसरातील नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागते. उन्हाळ्यात तर ही समस्या अधिक उग्ररूप धारण करेल. तेव्हा प्रशासनाने यावेळी तरी ही समस्या सोडवावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water supply
हक्काचे पाणी मिळणार कधी?



- उमेश झाडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज