सेंट्रल एव्हेन्यूवरील पोद्दारेश्वर मंदिराजवळील पाण्याची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. सातत्याने गळती होणारे पाणी येथे साचले आहे. त्यातील अस्वच्छ पाणी जलवाहिनीतदेखील मिसळल्या जात असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.- स्वप्नील मुलकर
जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2018, 5:31 am