आयटीपार्कजवळ पाणी वाहून नेणारी मुख्य वाहिनी फुटली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याच्या अपव्ययाबद्दल परिसरातील नागरिकांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रार दाखल केली. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने लोकांमध्ये संपात व्यक्त होत आहे.- प्रदीप सोनी
जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2018, 5:38 am