दीनदयालनगरातील जीवनछाया सोसायटी परिसरातील जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीतून सातत्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. दोन आठवड्यांपासून या भागात सतत पाणी वाहात आहे. यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.- स्मीता मनोहर
पाण्याचा अपव्यय कायमच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2019, 5:41 am