शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. त्यानंतरही लोकांकडून पाण्याचा अपव्यय कायमच आहे. नागरिक आपली वाहने धुण्यासाठी थेट पाइप लावून पाण्याची नासाडी करीत आहेत. असे प्रकार थांबविण्यासाठी कोणतीही यंत्रणा पुढाकार घेत नाही. त्यामुळे सतत पाणी वाया जात आहे.- स्वाती वांगळ
पाण्याचा अपव्यय कायमच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Aug 2019, 5:47 am