वाडी परिसरात लावण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा अपव्यय होत आहे. केंद्रातील टाकीतून पाणी सातत्याने वाहात आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. परंतु त्यानंतरही वाया जाणारे पाणी थांबविण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासन यासंदर्भात गंभीर नसल्याचे सिद्ध होते.- अरुण कराळे
जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Feb 2019, 5:39 am