कपीलनगरातील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून कच्चा आहे. या रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र महापालिकेकडून त्याची दखल घेण्यात येत नाही. परिणामी नागरिकांनी कच्च्या रस्त्यावरून जाणे-येणे करावे लागत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत.- संजय पाटील
कच्चा रस्ता केव्हा होणार मजबूत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2019, 5:44 am