प्रतापनगरातील दुर्गादेवी मंदिराजवळ ओसीडब्ल्यूने कामासाठी खड्डा खणला होता. काम आटोपल्यानंतर हा खड्डा व्यवस्थित बुजविणे गरजेचे होते. मात्र तसे करण्यात आलेले नाही. थातुरमातूर पद्धतीने खड्डा बुजविण्यात आला आहे. त्यामुळे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा खड्डा एखाद्या अपघातापूर्वी पूर्णपणे बुजविणे गरजेचे आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
काम झाल्यावर रास्तएवरिल खडडे बुजवाले नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2020, 5:45 am