दिघोरी भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम असुरक्षित आहे. एटीएम केंद्राच्या बाहेर कोणताही सुरक्षा रक्षक नाही. एटीएमचे दार व्यवस्थित बंद होत नाही. एकावेळी अनेकजण एटीएम केंद्रात शिरत असतात. त्यामुळे येथुन व्यवहार करणाऱ्यांना असुरक्षिततेची भावना जाणवते. यासंदर्भात एसबीआयने दखल घेणे अपेक्षित आहे.- नीलेश बावनकर
एटीएम यंत्राचा वाली कोण?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2019, 5:43 am