दिघोरीतील अनेक भागांमध्ये विजेच्या खांबावर तारांचे अस्ताव्यस्त जाळे आहेत. त्यामुळे खांबांवर असलेल्या तारांच्या जाळांमुळे अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. या समस्येकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष आहे. वीज तारांचे जाळे व्यवस्थित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.- दीपक बोडखे
विजेच्या खांबावर तारांचे जाळे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2019, 5:45 am