100टक्के क्षमतेने बस सुरू करणे सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गात योग्य निर्णय नाही.करोना लवकर संपेल.आता सात महिने आपण नियम पाळतोय.थोडक्यासाठी धोका पत्करू नये.सध्या सणवार,शाळा, कालेज,ऑफिसची कामं ऑनलाईन. त्यामुळे प्रत्यक्ष हजर रहावं लागत नाही.त्यामुळे हौशी लोक प्रवास करतील.एकदा सुरूवात झाली की करोनाचं गांभीर्य रहाणार नाही.प्रा सुलभा जामदार नाशिक .
100टक्के बस सुरू करू नयेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2020, 5:32 am