शहरात ठिकठिकाणी वीजवाहीनीच्या तारा या वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे झाकल्या गेल्याने त्या सुरक्षेच्या दृष्टीने निश्चितच धोकादायक ठरू शकत होत्या, महावितरणने अशा सर्वच झाडांच्या फांद्या तोडून त्या आहे त्याच ठिकाणी टाकून ते निघुन गेले व ते काम आमचे नाही महापालिकेचे आहे अशा वादविवादामुळे ते अपघातास देण्या सारखे आहे तरी अस्वच्छता देखील पसरु शकते तेव्हा सार्वजनिक हितासाठी महावितरणनेच असा पालापाचोळा व तोडलेल्या फांद्या उचलाव्यात.भास्कर जाधव.सातपुर कॉलनी (नाशिक).
'' महावितरणनेच या तोडलेल्या फांद्या उचलाव्यात ''
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jul 2021, 5:41 pm