नाशिकला मेट्रो मंजूर झाली. त्यात सरकार भाजपच पण त्याच पक्षाच्या मनपा कडे अत्यंत जिवघेण्या भुजबळ फार्म लगत असलेल्या उघड्या धोकेदायक चेंबरला सुरळीत करायला कर्मचारी नाहीत.मुद्दा हा आहे कोणाचाही अपघाती जिव गेल्यावर कोण जबाबदार .आणि इतकी पण वाट पाही ची का ?एक बाजूला मेट्रो साठी कोट्यवधी रुपये खर्च करणार आहेत आणि काही रुपयांसाठी चेंबर बदलायला कर्मचारी नाहीत. अरे रे देवा कुठं नेऊन ठेवलं माझ्या नाशिकला ?
भुजबळ फार्म जवळ बोगद्याजवलजीवघेणे चेंबर उघडेच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2021, 5:32 am