सध्या नाशिक मध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक दुपारी बाहेर पडणे टाळत आहेत मात्र घंटा गाडी कर्मचारी यास अपवाद आहेत, अशा रणरणत्या उन्हात आपली सेवा अविरत देत आहेत, महानगर पालिकेने याची दखल घेऊन कामाच्या वेळा बदलण्याची गरज आहे, जर पहाटे पासून काम सुरु झाले तर दुपारी उन्ह होण्याआधी कर्मचारी काम संपवू शकतील आणि उन्हाचा त्रास टाळता येईल.
घंटा गाडी कर्मचार्यांचे उन्हा मुळे अतोनात हाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2017, 5:32 am