पुरामुळे वाहून आलेला कचरा अनेक समस्या निर्माण करणार आहे. हा कचरा तातडीने गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.त्यासाठी यंत्रणेने वेगळी व्यवस्था करावी आणि वाहने यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी यासाठी यंत्रसामुग्री लागेल कारण कचऱ्याचे प्रमाण फार मोठे आहे. प्रफुल्लचंद्र काळे
तातडीने गोळा करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2019, 5:45 am