अचानक वाढलेल्या थंडीने आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झाले. हवामानात होणारे बदल त्रासदायक असून पर्यावरण संरक्षण संवर्धन केले तरच हवामानचक्र सुरळीत राहील.अन्यथा मानव पशुपक्षी वनस्पतीसृष्टी सर्वानाच परिस्थिती अवघड होईल.प्र.मु.काळे1928 सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
थंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2020, 5:46 am