पावसामुळे उपनगरांतील दुरवस्था झाली यास संबधित विभागाचा नगरसेवक व महापालिका अधिकारी जबाबदार आहेत, रस्त्यांची कामे चांगल्या ठेकेदारालाच देऊन कामाची क्वालिटी पाहणे आवश्यक असते, परंतु थातूर मातूर मार्जितल्या ठेकेदाराला काम देऊन चालू कामे होतात त्यामुळे अल्प काळातच रस्त्यांची चाळण होते. थोडक्यात नगरसेवक व संबंधित अधिकारी यांची मिलीभगत बंद होऊन जनतेचा पैसा सार्थकी लागावा.... वसंत ठाकरे, इंदिरानगर...
नगरसेवक जबाबदार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Aug 2019, 5:44 am