नोव्हेंम्बरमध्ये दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा उलट परिणाम होवू शकतो .आटोक्यात येणारी रुग्णसंख्या वाढून कोविड त्सुनामी वाढू शकते कारण १) विद्यार्थी सोशल डिस्टंस पाळू शकणार नाहीत .२)वर्गात दर तासाला सॅनिटाईझ करण्याची यंत्रणा सर्व शाळांत उपलब्द होण्यास मर्यादा आहेत .३) पालक रिस्क घेण्यास तयार होतील अशी शक्यता कमी आहे
कोविड त्सुनामी वाढू शकते
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2020, 5:31 am