मि दत्तनगर कारगिल चौक येथे रहते सध्या सर्व च नागरिक लॉक डाउन मुळे घरी आहेत आमच्या इथे मनपा शाळा न 75 आहे ह्या शाळेत दिवसभर एक ही सिक्युरिटी नसतो त्या मुळ तिथे दिवसभर अनेक मूल टोलकया टोलकया ने येऊन क्रिकेट दंगामस्ति करतात ह्या सिचुएशन ला अस करण कितप्त योग्य आहे शाळेत एक कायमस्वरूपी गार्ड ठेवता नही ये का अन्यथा ही शाळा बन्द करण्यात यावी वर्गानच झाडच नुकसान करतात अस ही विद्यार्थी संख्या अत्यल्प च आस्ते तरी ह्या प्रकारवर त्वरित इलाज न केल्यास कोरोना च काय कुठल्याच अजारावर नियंत्रण अशक्य आहे
लॉक डाउन असतानाही गर्दी करून क्रिकेट खेलने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Mar 2020, 5:45 am