नाशिक व्दारका सर्कल हा रहदारीचा दहा पदरी सर्वात मोठा केंद्र बिंदु असल्याने पदचारी नागरीकानसाठी करोडो रुपये खर्च करुण मनपा तर्फे चार भुयारी पदचारी मार्गाचे बांधकाम केले होते. या मार्गाचा फक्त तीन ते चार महिने क्वचितच नागरिकानी वापर केला. त्यानंतर या मार्गाचा विविध गोष्टीनसाठी वापर केला जात होता. वेळीच प्रसिद्ध माध्यमानी व जाग्रुत नागरिकांच्या सतर्कतेमुळे पायबंदी घालण्यात आली. मात्र त्यानंतर हे चारही भु मार्ग खंडार पडले. या भुयारी मार्गानकडे अद्याप ही मनपाचे लक्ष नाही. इथे कचरा साचत असुन पावसाळ्यातील पाणीही मोठ्या प्रमाणात साचलेले आहे. त्यामुळे मच्छरानमध्ये वाढ झाली असुन परिसरातील नागरिकांनचे जिवावर बितत आहे. या करोडो रुपये मार्गाचा सरास पणे मुतारी म्हणून वापर केला जात आहे. तरी संबंधित अधिकारीनी या गोष्टीकडे जातीयतेने लक्ष घालून या मार्गाची साफ सफाई करुण पुन्हा नागरिकांनसाठी ये जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुण द्यावी. हेमंत साळी.
करोडो रुपयाचा चुराडा..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Sep 2018, 5:36 am