टाकळी रोडवरील शांति पार्क च्या प्रवेश द्वारावरचे पथदीप काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. टाकळी रोडवरील रहदारी खूप वाढली आहे आणि शांतिपार्क च्या एन वळणावर काळोख असल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे आणि अपघात घडु शकतो. तरी पथदीप सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी व अपघात टाळावे.
मुख्य रहदारीच्या रस्त्यावर काळोख
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 4:20 pm