८५० ते ९५० लोकसंख्या असलेले दाढेगांव मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. दाढेगांव ते पाथर्डी जाणार्या रस्त्याला खड्डे पडले असुन नागरिकांचे हाल होत आहे. गेल्या २५ वर्षापासून नागरिकांची पुलाची मागणी असुन ते अपुर्ण आहे. तसेच रोजगारासाठी एमआयडीसी मध्ये जाणारी कामगारांची संख्या जास्त असुन रात्री अपरात्री या रस्त्यावर प्रवास करतांना पथदिप बंद असल्याने अंधारातून ये जा करावी लागते. मनपा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे.
दाढेगांव सुखसोयींपासुन वंचित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2019, 5:41 am