Story Descriptionनुकताच दहावीचा निकाल लागला आहे, ११ वी प्रवेशा साठी अनेक जण प्रयत्न करणार, मात्र त्या साठी लागणा री सरकारी कागदपत्रे जसे की, जातीचा दाखला, उत्पन्नाचे दाखले, या साठी कचेरीत खेटे घालावे लागणार,करोना मुळे कर्मचारी संख्या कमी असल्याने व सर्वच विदयार्थ्यांना यांची गरज असल्याने प्रवेशाच्या वेळी कागद पत्रे नसल्याने विद्यर्थ्यांची कुचुंबना होणार आहे तेंव्हा लॉक डाउन च्या काळात अत्यावश्यक कागद पत्रासाठी शासनाने लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न करावे व प्रवेशासाठी कागदपत्रांची लगेचच मागणी करता उशिरा जमा करावीत व सहज प्रवेश द्यावा
११ वी प्रवेशा साठी सरकारी कागदपत्रे मिळतांनाअडचण,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Aug 2020, 5:30 am