मुख्य रस्त्यावरील दुभाजक अर्धवट स्थितीत आहेत त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी.कारण या गोष्टी अपघाताचे कारण होऊ शकते.सद्यस्थितीत किमान याबाबत सूचना देणारे फलक तरी लावावेत .कारण बाहेरगावच्या वाहनचालकांना याचा उपयोग होईल.अर्धवट दुभाजकाच्या बाजूला दगडमाती पसरते यामुळेही वाहने घसरून अपघात होतात तेव्हा दुरुस्ती लवकर व्हावी.प्रफुल्लचंद्र काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
दुभाजक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2020, 5:30 am