नाशिक मध्ये साहीत्य संमेलन व्हावे ही प्रत्येक नाशिक करांना वाटत असणार, नाशिक हे तिर्थ क्षेत्रात बरोबरच नामवंत साहीत्य कांची भुमि देखिल आहे, वसंत कानेटकर, वि. वा. शिरवाड करांसारखे प्रतिथयश साहीत्यिक नाशिक मध्ये होवुन गेले ही नाशिक करांच्या दृष्टीने भुषणावह गोष्ट आहे, परंतु साहीत्य परिषदेने जर संमेलन मंजुर केले तर ते वाद विरहीत व्हावे एवढीच प्रामाणिक इच्छा असणार, कारण मराठी साहित्य संमेलन व वाद हे समिकरणच जणु झाले आहेत, सरकारने देखिल या कामी सहकार्य करावे व तिसर्या व वेळी हा बहुमान नाशिकला मिळावा एवढीच अपेक्षा. भास्कर जाधव
वाद होऊ नयेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 May 2019, 5:40 am