त्र्यंबकेश्वर येथील तलावात कार पडून बुडाल्याने बापलेकांना आपल्या जीवनात गमवावा लागल्याची घटना घडली आहे. सिंहस्थ कुंभमेळा वेळी तलावा येथील घाट काढून कठडे बांधण्यात आले. कार चालवत असताना ब्रेक वरून पाय कल्चवर पडल्याने ही घटना घडली. तलावा नजिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना आखणै आवश्यक आहे. तसेच आपण देखील गाडी चालवताना काळजी घ्यावी. वास्तविक पाहता, बरेचसे तलाव आता जीव घेणे ठरणारं. सौ. स्नेहा मुकुंद शिंपी नाशिक
निष्काळजीपणा नकोच..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2017, 5:34 am