वास्तविक शाळा कॉलेजेस हे फक्त शिक्षण घेण्याचे माध्यम आहे , मुळात निवडणुका हा विषय कॉलेजमध्ये नकोच, उलट यामुळे कॉलेजमध्ये वर्चस्व व गुंडगिरी वाढते, यामध्ये खरोखर शिक्षण घेणाऱ्या व हुशार विध्यर्थी यांची कुचंबना होते, मनी पॉवर व मसल पॉवरचा देखील वापर कसा करायचा याचे धडे विध्यार्थी अवस्थेतच मुलांना मिळतात. कॉलेजमध्ये ना नेतृत्व गुणाला चालना मिळेल ना राजकीय पक्षाची चढाओढ होईल, विद्यार्थीवस्थेत राजकारण वा निवडणुका हा विषयच नको.वसंत ठाकरे
कॉलेजमध्ये निवडणुका नकोच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Aug 2019, 5:44 am