वड,पिंपळसह काही जुन्या वृक्षांची तोड करायची नाही असे असले तरी आरटीओ काॅनर ते म्हसरूळ या दुतर्फा रस्त्यामध्ये असलेल्या झाडांमुळे वाहन चालवणे खूपच धोक्याचं ठरत आहे.काही वृक्ष अगदीच मध्यभागी असल्याने अपघाताचे कारण बनले आहेत. वृक्षप्रेमी व मनपा यांनी या समस्येवर सहमतीने काहीतरी उपाय व उपचार करायला हवा...
वाहन चालवणे अवघडच...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2018, 5:41 am